रोजच्या वापरात असणाऱ्या अन्नधान्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांची, गुणदोषांची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण अजुन काही धान्यांची माहिती घेऊ या.
च्या अंकात आपण तांदळाचे गुणधर्म पाहिले. त्यात तांबडा तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ गुणांनी उत्तम असतो हेही पाहिले. अजून एक सांगायचे म्हणजे तो ज्या जमिनीत तयार होतो त्यानुसारही त्याचे गुण बदलतात.
दग्धायामवनौ जाताः शालयो लघुपाकिनः [...]

Continue reading about शरीरपोषक धान्यवर्ग

आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे [...]

Continue reading about आरोग्याचे तंत्र घरोघरी !

balaji on May 3rd, 2009

बऱ्याच बंगल्यांवर ‘श्रमसाफल्य’ असे नाव दिलेले आढळते. असे नाव बघितल्यावर कुणाचे श्रम कुठे सफल झाले हा एक मोठा प्रश्‍न पडतो. “इच्छापूर्ती’ असे म्हटल्यास बंगल्याच्या मालकाची इच्छा पूर्ण झाली असे म्हणता येते पण श्रम केले एकाने आणि त्याची सफलता दुसऱ्याच्या नावावर, असे काहीसे विचित्र भाव ‘श्रमसाफल्य’ हे नाव वाचल्यावर मनात येतात.
श्रम वा [...]

Continue reading about श्रमप्रतिष्ठा

आयुर्वेदात आहाराविषयी अतिशय परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आढळते. आहार प्रकृतीनुरूप असावा ही आयुर्वेदाची मुख्य संकल्पना. अर्थात, ही अंमलात आणायची तर त्यासाठी स्वतःची प्रकृती माहीत असायला हवी व आहारातील प्रत्येक वस्तूचे गुण-दोष कळायला हवेत. रोजच्या जेवणात असायलाच हव्या अशा गहू, तांदूळ, मूग-तूरीपासून ते भाज्या, फळे, दूध, ताक वगैरे सर्व पदार्थांचे गुण, त्यांचा [...]

Continue reading about आयुर्वेदाचे आहारशास्त्र - अन्नयोग

balaji on April 20th, 2009

जीवनदायी रक्‍त
Friday, April 17th, 2009 AT 9:04 AM
Tags: ayurveda, hemophilia, balaji tambe, family doctor

Close…

जलांश म्हणजे जीवन हा जगातल्या प्रत्येक घटकाला लागू असणारा न्याय लक्षात घेतला तर, रक्त हे आपल्या जीवनाशी इतके निगडित का हे लक्षात येऊ शकते. रक्तात निर्माण झालेले दोष शरीरावर विविध प्रकारे व्यक्त होतात. म्हणून मुळात रक्तातच दोष [...]

Continue reading about जीवनदायी रक्‍त

balaji on April 11th, 2009

“भाऊराव, अहो भाऊराव!” या हाकांनी भाऊराव शिंदेंना जाग आली. भाऊराव हे पडेगावचे शेतकरी. सुपीक जमीन, भरपूर पाणी. दुपारचं काम संपवून भाऊराव आंब्याच्या झाडाखाली झोपले होते. जाग येऊन बघतात, तर घरातला दत्ता गडी.
“भाऊराव, लगेच चला; आपली सोनाली बेशुद्ध झाली आहे. “काय? असं कसं झालं?” असं म्हणत ते उठले व मोटरसायकलला किक मारली.
सोनाली [...]

Continue reading about कोलॉइड सिस्ट

balaji on April 8th, 2009

आयुर्वेद हे फक्‍त रोग बरा करणारे वैद्यकशास्त्र नाही तर ते एक जीवनाभिमुख शास्त्र आहे, याचा ग्रंथ वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. कसे वागावे, काय करू नये यासंबंधी सद्‌वृत्त विभागात अतिशय मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते.
सद्‌वृत्तामध्ये काय काय करू नये हे जे सांगितले त्यात पहिली गोष्ट सांगितली, “नानृतं ब्रूयात्‌”‘ म्हणजे असत्य बोलू नये.
मनुष्याला तीन [...]

Continue reading about प्रज्ञापराध टाळा

रक्‍तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी गोळ्याही चालू आहेत; मात्र चालताना माझे पाय लाकडासारखे कडक होतात व दुखतात, त्यामुळे चालता येत नाही. बसल्याशिवाय बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- परशुराम गुरव, सिंधुदुर्ग
उत्तर - चालताना याप्रमाणे त्रास होणे हे रक्‍ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे गोळ्यांच्या मदतीने रक्‍तदाब नियंत्रणाखाली राहात असला तरी रक्‍ताभिसरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न [...]

Continue reading about उत्तरे तुमच्या प्रश्नांची…

वयाच्या सतराव्या वर्षी 1967 साली पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे नसिमा हुरजूक यांचे कंबरेपासून खालचे शरीर लुळे पडले. हा मोठा आघात धीराने पचवून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि 1973 मध्ये शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी मिळविली.
1977 मध्ये त्यांना केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात नोकरी मिळाली. तिथे कार्यरत असतानाच 1983 मध्ये त्यांनी [...]

Continue reading about लढायचं प्रत्येक सेकंद